Associate Sponsors
SBI

pg rain water road block
Monsoon Update: आजही अतिवृष्टीचा इशारा; दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी, अधूनमधून सरीवर सरी

Maharashtra Rain Updates पालघर व डहाणू तालुक्यात काही काळ सूर्यप्रकाश दिसून आला.  जिल्ह्यात दिवसभरात मध्यम ते जोराच्या सरी अधूनमधून सुरू…

What exactly are red, orange and yellow alerts?
ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट, तर मुंबईत ऑरेंज अलर्ट! पण ‘या’ अलर्ट्सचा नेमका अर्थ काय?

हवामान विभागाने पुणे, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड ॲलर्ट दिला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

Side effects of drinking sugarcane juice
पावसाळ्यात उसाचा रस पिणं आरोग्यासाठी धोकादायक? या दिवसात रस प्यायला डॉक्टर नकार का देतात, जाणून घ्या

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डॉक्टर अनेकदा उसाचा रस पिण्यास मनाई करतात.

Mumbai Rains To Increase Till 3rd August These 8 days Will get Tremendous Rainfall Astrologer Predicts Accidents Todays Local Trains Update
9 Photos
३ ऑगस्टपर्यंत ‘या’ ८ तारखांना राज्यात तुफान पावसाचे अंदाज; पडझडीचेही संकेत, पावसाचे स्वरूप बदलले कारण…

Mumbai Rains: मागील तीन दिवसांपासून मुंबईसह राज्याला पावसाने झोडपून काढले आहे, पुढील दोन आठवडे हा पाऊस असाच जोरदार राहणार असल्याचे,…

maregaon yavatmal citizens protested half-naked heavy rain water entered houses
यवतमाळ: भर पावसात अर्धनग्न आंदोलन; मारेगावात घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त

ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला.

jayesh mukhi
पावसाचा जोर वाढताच बुरशीजन्य आजाराचे रुग्ण तिप्पट; नायटा, गजकर्णच्या रुग्णांची त्वचारोग तज्ज्ञांकडे गर्दी

उपराजधानीत पावसाचा जोर वाढल्याने वारंवार त्वचा भिजून बुरशीजन्य संक्रमणामुळे होणारे ‘नायटा’ व ‘गजकर्ण’ यासारख्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.

The lake at Aksapur burst due to heavy rain
चंद्रपूर: मुसळधार पावसाने आक्सापुर येथील तलावाची पार फुटली, शेकडो हेक्टरवरील धानपिक खरडले

तलावाच्या आजूबाजूच्या शेतशिवारात धान पिकांची राेवणी झाली होती. तलावाची पाळ फुटल्याने रोवणी केलेले धानपिक वाहून गेले आहे.

thane district, water storage, Barvi dam ,
बदलापूर: बारवी धरणात एकाच दिवसात १० टक्क्यांची भर, ३२ दशलक्ष घन मिटर पाणी वाढले,बारवी धरण ५६ टक्क्यांवर

गेल्या २४ तासात झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात एकच दिवसात तब्बल ३२ दशलक्ष घन मिटर…

heavy rain disrupted normal life in mumbai thane area
पावसाने दाणादाण; रस्ते वाहतूक, रेल्वेसेवा कोलमडली; मुंबई, ठाणे परिसरात जनजीवन विस्कळीत

अंबरनाथ, कल्याण तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी, काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसपासच्या सखल भागांत पाणी साचले.

Heavy rain in Yavatmal district caused huge loss to farmers due to water logging in the fields
यवतमाळच्या ३३ मंडळांत अतिवृष्टी; बेंबळा, अडाण, सायखेडा धरणातून विसर्ग, संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. सर्वत्र संततधार सुरू असून जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात…

संबंधित बातम्या