मोर्चा News

माऊली गिरी याच्या हत्येप्रकरणी सतीश जगतापसह सहा ते आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड येथे मंगळवारी (दि. २५) महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भंतेजींनी केले.

दुपारच्या रणरणत्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात हजारापेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या…

ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. ही थकबाकी त्वरित अदा करावी या मागणीसाठी मोर्चा मोर्चा काढला…

दीड लाख गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारकडून योग्य आणि ठोस धोरण आखले जात नसल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.

एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी टाके देवगाव ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

करजगी (ता. जत) येथील बालिकेवर अत्याचार करून करण्यात आलेल्या खूनाच्या निषेधार्थ जत शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी बंद पाळण्यात आला.

गायीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पायी मोर्चा गुरूवारी मुंबईकडे रवाना झाला

वाशीम येथे सर्वपक्षीय, सर्व जातीतील समाज बांधवानी शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी…

पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर हरियाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने काही शेतकरी जखमी झाल्याने रविवारी दुपारी आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने जाणारा मोर्चा…