Page 4 of मोर्चा News
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १० हजारपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत.
नंदुरबारहून सत्यशोधक शेतकरी आणि ग्रामीण कष्टकरी सभेचा पायी मोर्चा निघाला आहे.
इंदापुरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा, ओबीसींनंतर आता व्यापाऱ्यांनी इंदापुरात एल्गार करत मोर्चा काढला.
मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच चूल मांडत ठिय्या दिला.
ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जत मध्ये सकल ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणारा ठरेल, असा दावा कॉंग्रेसच जिल्हा निरिक्षक जिया पटेल व पक्षाच्या उद्योग शाखेचे राज्यप्रमुख अतुल कोटेचा…
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे आज गुरुवारी सोटा मोर्चा काढण्यात आला.
कापसाला चांगला भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी करीत मामासाठी (तुपकर) मोर्चात आल्याचे तिने सांगितले.
‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी बुलढाण्यातून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
महापालिकेत करोना काळात रुजू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान, सेवेत कायम करणे आणि विविध रजा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी काम बंद…