Page 5 of मोर्चा News
दुपारी १ वाजता व्हेरायटी चौक येथून मोर्चाला सुरूवात होणार असून संविधान चौकत त्याचे जाहीर सभेत रुपांतर होणार आहे.
शिक्षकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील चाळीस वर्षाच्या काळात कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथील जलवाहिन्यांची दुरूस्ती पालिकेने केली नाही.
धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
जिल्ह्यात ५५० हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.
मेळाव्याच्या आधी मध्यवर्ती भागातून मोर्चा काढण्यात आला. या मेळाव्याने आदिवासी समाजात दोन गट पडले.
आदिवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नये या मागणीसाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात मोर्चा काढण्यात…
शहरातील नामांकित रचना विद्यालय या शाळेची जागा बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व…
अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरातील फेरीवाल्यांची वाढती संख्या, त्यामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास, पाण्याची समस्या या सर्व विषयांवर मनसेने हा मोर्चा आयोजित…
मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
महामार्गावर आकाशवाणी चौकात ठिय्या मांडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता.
शनिवारी रस्ता रोको तर ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद