मागण्यांसाठी सोमवारपासून अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा निघाला होता. बुधवारी हा मोर्चा इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरात पोलिसांनी अडविला.
दिल्लीची प्रशासकीय सेवांवर केंद्राचे नियंत्रण आणण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे.
नाशिक – गायरान जमिनींविषयी असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या देण्यात आला.यावेळी जिल्हा…