Page 2 of मुकुंद संगोराम News

केवढा हा निर्लज्जपणा!

नगरसेवकांना रस असतो दिखाऊ कामे करण्यात; त्यांना ना चालणाऱ्यांची किंमत ना वाहनकोंडीने अडकलेल्या वाहनचालकांची तमा. सर्वत्र बेकायदा स्टॉल्सची संख्याही प्रचंड…

या वेडेपणाला काय म्हणावे?

शहरातील वीजवाहक तारा जमिनीखालून नेण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून अधिक पैसे मिळवण्याची हाव पुण्याच्या नगरसेवकांना सुटली आहे.

बांधकामांना परवानगी देताच कशाला?

पुण्याच्या विद्वान महापौरांना जनतेच्या प्रश्नाबाबत फारच कळकळ दिसते. एकाच दिवशी त्यांनी दोन आदेशवजा सूचना देऊन पुण्यातील शोषितांचे प्रश्न चव्हाटय़ावर आणले…

नको ती पीएमपी, नको तो मनस्ताप

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोणत्याही बसथांब्यावर खोळंबून राहिलेल्या कोणत्याही प्रवाशाचा चेहरा कधीही हसतमुख नसतो. याचे कारण…

महाराष्ट्राची भेदभाव विरहित समृद्ध परंपरा राजकारणात का नाही?

महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक क्रांती होण्यासाठी संगीत कलेचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्रात संगीत, साहित्य, नाटय़ क्षेत्रात जातीपाती-धर्म असा भेदभाव नाही. एवढी…

किराणा घराण्याच्या मानात मिरज संगीतभूमीचा वाटा – संगोराम

किराणा घराण्याची गायकी ही भारतीय अभिजात संगीतात मानाचे स्थान मिळवून राहिली. हा, संगीतभूमी म्हणून जगभर ख्यातकीर्त असणाऱ्या मिरजेच्या मातीचा गुणधर्म…

कुठे फेडाल हे सारे?

बिबवेवाडीमध्ये टिंबर मार्केटसाठी आरक्षित करण्यात आलेला सत्तावन्न एकराचा भूखंड पंचवीस वर्षांत ताब्यात न घेता येणे हे केवळ अकार्यक्षमतेचे द्योतक नाही.

नालायकीचे किळसवाणे दर्शन

पुण्याच्या नगरसेवकांना आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपले निर्लज्जपण वेशीवर टांगण्याचीही लाज वाटू नये, हे केवळ भयानक आहे.

पत्रकारांनी बदलत्या राजकारणाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करावा

गेल्या चाळीस वर्षांत राजकारण बदलले असून येत्या दहा वर्षांत आणखी प्रचंड बदल होणार आहेत. या बदलत्या राजकारणाचे पैलू समजून घेताना…

पाणी पळवले!

आता तर सगळी धरणे भरल्यानंतरही त्यांनी पुण्याच्या पाण्यात कपात करून या डिवचण्याला धार चढवली आहे. शांत आणि संयमी पुणेकरांनी सत्ताधाऱ्यांची…

पालिकेवर राज्य कुणाचे?

पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांची सत्ता असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात येथील कंत्राटदारांनी सगळी पालिका कधीच खाऊन…

लोकजागरण – हा कसला नवा धंदा?

जे काम पोलिसांनी करायचे, ते केवळ कायद्यात तरतूद आहे, म्हणून पालिकेने करायचे, हे शहाणपणाचे नव्हे. उलट गाढवपणाचे आहे, हे कुणीतरी…