मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, हे एकेकाळी सुबकपणे आणि नियोजनबद्धतेने वसविलेले शहर होते. परंतु काळाच्या ओघात नियोजनाचा अभाव, राजकीय निर्णयांतील विसंगती…
नाटक, बालनाट्ये यांसह इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी सुगीचा काळ असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पश्चिम उपनगरांतील प्रेक्षकांना नाट्यदुर्भीक्षाला तोंड द्यावे लागणार आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सरकारच्या पवित्र संकेतस्थळाद्वारे मुंबई महापालिकेला तब्बल १०९९ शिक्षक उपलब्ध झाले आहेत.