मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी महानगरपालिकेने काढलेल्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप वारंवार होत आहेत. मात्र, ते सर्व आरोप तथ्यहीन असल्याचा…
म्हाडाशी संबंधित कोणत्याही तक्रारींच्या निवारणासाठी म्हाडा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली म्हाडात दर महिन्याला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या लोकशाही दिनात मोठ्या…
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी, तसेच अंतराळविषयक बाबींचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राने अत्याधुनिक अशी बस…
मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचा आरोप सिस्ट्रा कंपनीने फेटाळून लावला आहे. मात्र, त्याचवेळी एमएमआरडीएबरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त केली…
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंतर्गत राज्यात एकूण २२,०१० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे.