नागालँड News

मेघालयातील रेल्वे प्रकल्पाला स्थगिती?

मेघालयातील दोन प्रमुख ठिकाणच्या प्रलंबित रेल्वे मार्ग प्रकल्पांना भारतीय रेल्वे स्थगिती देण्यास तयार आहे. खासी टेकड्यांमधील बायर्निहाट आणि राज्याची राजधानी…

Arunachal Pradesh’s 46-year-old anti-conversion law causes concerns in neighboring states.
Anti Conversion Law: अरुणाचल प्रदेशच्या धर्म स्वातंत्र्य कायद्याला का होतोय विरोध? शेजारील राज्यांमध्येही चिंता

Arunachal Pradesh: अरुणाचलमधील भाजपा सरकारने स्पष्ट केले आहे की, हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध नाही. परंतु या स्पष्टीकरणानंतरही ख्रिश्चन संघटनांच्या…

who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?

भाजपाच्या महिला राज्यसभा खासदाराने राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

naga human skull britain
ब्रिटनमध्ये केला जात होता ‘नागा मानवी कवटी’चा लिलाव; भारताने केला हस्तक्षेप, नेमके प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

Naga human skull in UK auction नागालँड राज्यातील १९व्या शतकातील नागा मानवी कवटीच्या ब्रिटनमधील लिलावाचा भारतात विरोध करण्यात येत आहे.

Nagaland zero percent voting
नागालँडमधील सहा जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान; दिवसभर मतदान केंद्र ओस पडल्याचे चित्र; नेमकं काय घडलं?

नागालँडमध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान झाले. येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

eastern nagaland people refused to vote
वर्षांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता; ‘या’ गावाने का टाकला निवडणुकीवर बहिष्कार?

नागालँडमधील नागरिकांनी मतदानावरच बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Nagaland minister shares video of Shilpa Shetty grinding grains on atta chakki
जेव्हा शिल्पा शेट्टी जात्यावर गहू दळते तेव्हा…; नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना Video शेअर करत म्हणाले, “…वाह जी वाह!”

नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलाँग यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी राजस्थानमध्ये जात्यावर गहू दळताना दिसत आहे.

Rahul Gandhi
“मला धर्माचा…”, राहुल गांधींनी सांगितलं अयोध्येला न जाण्याचं कारण; म्हणाले, “२२ जानेवारीला काँग्रेसकडून…”

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आज (१६ जानेवारी) नागालँडमध्ये पोहोचली. नागालँडमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

india myanmar border dispute
भारत-म्यानमारमधील ‘मुक्त संचार पद्धत’ काय आहे? मणिपूरमधील हिंसाचारास ही पद्धत कशी कारणीभूत ठरली?

भारत आणि म्यानमारदरम्यान १,६४३ किलोमीटरची सीमा असून मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना ती जोडलेली आहे. मुक्त संचार…