अहमदनगर जिल्हा News

अहिल्यानगर जिल्हा नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा अशीही अहिल्यानगरची ओळख आहे.

एखाद्या विषयाने दिलासा मिळण्याऐवजी त्या मुद्याने राजकीय वळणे घेतली की तो कसा कुरघोडीचा बनतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.

पालकमंत्र्यांच्या दबावाखाली लाभक्षेत्राबाहेरील संगमनेर तालुक्यातील क्षेत्रासाठी पाणी नेण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.त्या

या ठिकाणी गोवंशीय जनावरांची ७० कातडी तसेच काही मासांचे तुकडे जप्त करण्यात आले. पालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये भरून हे सर्व साहित्य जप्त…

अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज बैठक आयोजित केली होती.

विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आयोजित पोलीस दरबारात त्यांनी पोलिसांचे प्रबोधन केले.

आवर्तन सुटल्यानंतर पैसे नंतर भरतो असे सांगून अनेक वेळा वेळ मारून नेली जाते. यावेळी मात्र जलसंपदा विभागाने पाणीपट्टी बाबत सक्तीचे…

शिर्डीतील गुन्हेगारी तसेच अवैद्य व्यवसायाच्या कारवाईनंतर आज गुरुवारी सकाळीच पोलीस, शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकर धरपकड…

गाळप सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अगस्ती, अशोक, वृद्धेश्वर, केदारेश्वर यासह ७ कारखान्यांना ऊस उत्पादकांची ५० टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी…

पारंपारिक वाद्य लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

अपघातात मोटरसायकल वरील सर्जेराव शांताराम सोनवणे(वय-४०) व रुपाली सर्जेराव सोनवणे (वय-३५ रा वेल्हाळे तालुका संगमनेर) हे दोघे पती-पत्नी जागेवरच ठार…

दि. १२ जानेवारी २०२४ ते २१ ऑगस्ट २०२४ दरम्यान हा अपहार घडला.