Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil hold DPDC work order of 125 crore in Ahmednagar district
पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’

जिल्हा नियोजन समितीची पहिलीच सभा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. या बैठकीतील निर्णय विरोधी आमदारांना धक्का देणारे ठरले…

controversy over kukadi irrigation project water distribution, dispute started between Pune and Ahmednagar district
कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे, नगर विरुद्ध पुणे वादाची फोडणी

ऐन उन्हाळ्यात हमखास उपस्थित होणारा कुकडीच्या पाणी आवर्तनाचा मुद्दा आता ऐन पावसाळ्यात गाजू लागला आहे. त्याला कारण राज्यातील सत्ताबदल हेच…

नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणणे चुकीचे

नगर जिल्हा दलित अन्याय अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करण्यास आपला विरोध असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डीत…

नगर शहरात अवघे एकोणतीस जिल्हय़ात १ हजार ११६ शाळाबाहय़ मुले

शाळाबाहय़ मुलांच्या जिल्हय़ातील सर्वेक्षणात, शहरी व ग्रामीण भागात एकूण १ हजार ११६ मुले आढळली आहेत. त्यातील ४६४ मुले कधीही शाळेत…

खरिपाच्या पेरण्यांना जिल्ह्य़ात सुरूवात

जिल्ह्य़ाच्या अनेक भागात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, झालेल्या पावसावर खरिपाच्या बियाणे खरेदीसाठी कृषि सेवा केंद्रातून…

जिल्हा अजूनही तहानलेला!

राज्यातील इतर भागांत समाधानकारक पाऊस सुरू असला तरी नगर जिल्हा अद्यापि तहानलेलाच आहे. जिल्हय़ातील ९७ महसूल मंडळापैकी जवळपास निम्म्या, म्हणजे…

बारावी परीक्षेच्या निकालात नगर जिल्ह्य़ाची टक्केवारी सर्वाधिक

बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.

नगर जिल्हय़ाचा पाणीप्रश्न आपणच सोडवला

मंत्री असताना नाशिक जिल्ह्यात पाच धरणे बांधून आपणच नगर जिल्हय़ाच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार…

जिल्ह्य़ात आचारसंहितेची लगबग!

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जारी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेत कामांच्या मंजुरीसाठी धांदल उडाली आहे. या धांदलीतूनच विषयपत्रिका न काढताच…

जिल्हय़ात ६ हजारांहून अधिक विद्यार्थी वंचित

महसूल व शिक्षण विभाग या दोघांच्या टोलवाटोलवीत ‘आम आदमी विमा योजने’च्या शिष्यवृत्तीपासून जिल्हय़ातील नववी ते बारावीचे किमान ६ हजाराहून अधिक…

शहरातील उड्डाणपुलाचे शल्य- डॉ. संजीवकुमार

नगर शहरातील उड्डाणपुलाची उभारणी झाली नाही, याचे शल्य आपल्याला आहे असे सांगतानाच माजी जिल्हाधिकारी व आदिवासी कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.…

संबंधित बातम्या