जिल्ह्य़ाच्या अनेक भागात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, झालेल्या पावसावर खरिपाच्या बियाणे खरेदीसाठी कृषि सेवा केंद्रातून…
बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जारी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेत कामांच्या मंजुरीसाठी धांदल उडाली आहे. या धांदलीतूनच विषयपत्रिका न काढताच…