शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार भरपाई द्या – संध्या गोतमारे

दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे हिंगणा, भिवापूर व उमरेड तालुका वगळता शंभर टक्के नुकसान झाले आहे. तुटपूंजी मदत करून नुकसानग्रस्तांची…

कल्याणेश्वराला ७०० लिटर उसाच्या रसाने अभिषेक करणार

कल्याणेश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त शिवाला ७०० लिटर उसाच्या रसाने महारुद्राभिषेक करण्यात येणार आहे

बीएड विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

प्रात्याक्षिक परीक्षेचे गुण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या १८ बीएड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा…

पर्यावरण शिक्षणाबाबत शासनाची अनास्था

लहानशा खेडय़ापासून मोठय़ा शहरांपर्यंत पर्यावरण हा परवलीचा शब्द बनला असला तरी विद्यार्थी दशेतच त्याचे महत्त्व नष्ट करण्याचे काम शिक्षण क्षेत्रात…

नागपूर जिल्हा बँकेच्या आगीत रोखे व्यवहारातील कागदपत्रे खाक

सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील सेवासदन चौकातील काबरा चेंबरला लागलेल्या आगीत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे जळाली.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये फक्त २ हजार विद्यार्थी

महानगरपालिकेच्या ४१ प्राथमिक शाळेत केवळ २ हजार २७६ विद्यार्थी शिल्लक राहिले असून या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या ११९ शिक्षकांच्या वेतन व सेवानिवृत्ती…

विक्रमी पावसानंतरही ६३६ गावांवर पाणीटंचाईचे सावट

अनेक वर्षांनंतर तेराही तालुक्यांत वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त झालेला पाऊस, ओव्हरफ्लो झालेली व सध्याही तुडुंब भरलेली लहान, मध्यम व मोठी…

विदर्भवाद्यांच्या प्रतिविधानसभेसाठी आमदारांची आज निवड

मुख्यमंत्रीपदासाठी बोंडे, निलावार, कादर, देशमुखांच्या नावाला पसंती स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रथम अभिनव अशा प्रतिरूप विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात असून उद्या…

नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीबाबत शासन-प्रशासन ढिम्म

नागपुरात तीन नवे पोलीस ठाणे सुरू करण्याची घोषणा शासनाने केली खरी, पण चार वर्षे उलटली अद्यापही जागेअभावी ती सुरूच झालेली…

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेवानिवृत्त वेतनधारकांचे धरणे

सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुढील वर्षी २४ फेब्रुवारीला २५ हजार सेवानिवृत्ती वेतनधारकांचे एक दिवसीय धरणे व…

ऑटोरिक्षा परवान्यांच्या फेरवाटपाला ३० नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ

गेल्या सोळा वर्षांत राज्यात नूतनीकरण न केलेल्या अथवा रद्द झालेल्या ऑटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचे शासनाने ठरविले असून त्यासाठी ३० नोव्हेंबपर्यंत…

संबंधित बातम्या