ढसाळ यांच्या साहित्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा

उपेक्षितांच्या जाणिवा, अन्यायाविरुद्ध तीव्र संताप व बेधडक असे जालीम दर्शन नामदेव ढसाळ यांच्या साहित्यातून दिसते. त्यांच्या साहित्यातून अन्यायाविरुद्ध

समष्टीचा बंडखोर कवी

आपल्या कवितेनं मराठी साहित्याला, मराठी समाजाला हलवून सोडणारे, ‘दलित पँथर’ची स्थापना करणारे बंडखोर कवी आणि लढाऊ कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांना…

नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ कलादालन उभारण्याची मागणी

भीमशक्ती-शिवशक्तीचा नारा देणारे विद्रोही कवी नामदेव ढसाळ आयुष्यभर उपेक्षित राहिले. त्यामुळे नामदेव ढसाळ यांची जीवनगाथेचे स्मरण करुन देणारे

दलितांना आत्मभान देणारा आक्रमक नेता हरपला – मुख्यमंत्री

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ढसाळांची नितांत श्रद्धा होती. यामुळे ते तरुण वयातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले.

नामदेव : महाकवी

नामदेव आज पहाटे चार वाजता गेला. मला ‘अज्र्या’ म्हणणारा ‘नाम्या’ मृत्यूशी झुंज घेत घेत थकला आणि शांत झाला. जवळजवळ या…

विद्रोहाचा आवाज उठविणारी कविता!

प्रखर सामाजिक जाणीवेची आणि विद्रोहाचा आवाज उठविणारी नामदेव ढसाळ यांची कविता म्हणजे संस्कृती, परंपरा, सामाजिक अन्याय आणि उच्चवर्णीयांचा दंभ यांच्याविरोधात…

ढसाळ सांभाळायचेत..

नामदेव ठसाळांच्या कविता केवळ दु:खे मांडून थांबल्या नाहीत, तर दु:ख सांगणाऱ्या कवितांना ‘वाहवा’ची दाद मिळू नये, अशी पाचर त्यांच्या अनुभवनिष्ठ…

अंधकारातून ‘पँथर’कडे

नामदेव ढसाळ यांनी वेळोवेळी लिहिलेल्या ‘चळवळीच्या भल्याबुऱ्या आठवणीं’चे संकलन ६ डिसेंबर २०१३ रोजी ‘दलित पँथर प्रकाशन’तर्फे अनौपचारिकरीत्या प्रकाशित झाले.

विद्रोहाचा अंगार विझला!

अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले, नरकाच्या कोंडवाडय़ात किती दिवस रहायचे आम्ही? लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू गोलपठिय़ावर नागवणाऱ्यांनो तुमचा ऱ्हास…

संबंधित बातम्या