Page 90 of नाना पटोले News

“कोण स्वातंत्र्यवीर होते? सगळा इतिहास जनतेला माहिती आहे.”, असंही बोलून दाखवलं आहे.

“शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपाचा आता धंदा झालेला आहे.” असंही पटोले म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखल्यानं आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय.

परमबीर सिंह यांच्या ठावठिकाण्यावरून नाना पटोलेंनी केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकासआघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकरकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारत बंदच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत मोदी सरकारवर सडकून टीका केलीय.

“हिंमत असेल तर भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावं”, असं आव्हान नाना पटोले यांनी दिलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करतानाच महाधिवक्ता कुंभकोणी यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला आहे.

“देशात भाजपाला केवळ काँग्रेस हा एकच पर्याय आहे”, असं देखील पटोले म्हणाले आहेत.

शरद पवारांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजपावर टीका करताना नाना पटोले यांनी राज कुंद्रा प्रकरणाबाबत हे वक्तव्य केलं आहे.