Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

‘स्वराज्यासह राष्ट्राचेही शिवराय हेच जनक’

छत्रपती शिवराय केवळ स्वराज्याचेच संस्थापक होते असे नाही, तर जाती, धर्मात व वतनदारीत अडकलेल्या भारताच्या राष्ट्रनिर्मितीचे संस्थापकही आहेत, असे प्रतिपादन…

देशाच्या सर्वसमेवाशक विकासासाठी डॉ. आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे – इदाते

जात, पात, पंथ, पक्ष यापेक्षा उत्तृंग व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाचे असून ते…

विद्यार्थिनींना ग्रंथालयात जाण्यास मनाई

अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील मौलाना आझाद वाचनालयात पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जात नसल्याच्या कारणावरून सध्या मोठे वादळ उठले…

देशाची सूत्रे तेल कंपन्यांकडे जाऊ देणे धोक्याचे – विजय केळकर

ओएनजीसी कंपनीतील अधिकाऱ्यांची संघटना (अॅस्ट्रो) ही देशातील सर्वात वजनदार संघटना आहे. तेल कंपन्यांच्या हातात देशातील सत्तेच्या नाडय़ा जाऊ देणे लोकशाही…

सातारा जिल्हाच देशाला दिशा देईल – शशिकांत शिंदे

येणाऱ्या निवडणुकीतही राज्याला व देशाला दिशा देण्याचे काम सातारा जिल्हाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करून इतिहास घडवेल.

दबलेल्या वर्गासह अल्पसंख्याक एकत्र आल्यास मोठी ताकद – शिंदे

देशात सर्वंकष दलित चळवळ उभी राहावी. सर्व दबलेल्या वर्गासह अल्पसंख्याक एकत्र आले तर त्यांची मोठी ताकद निर्माण होईल, असे मत…

देश की धडकन..

एकमेकांना सहाय्य करून, एकमेकांच्या ज्ञान, भांडवल, साधन संपत्तीचा वापर करून यशाचे नवे शिखर गाठता येते व विशिष्ठ कालावधीत अचाट प्रगती…

‘..तरच देश समृद्ध होईल’

समाजातील दुर्लक्षितांपर्यंत शिक्षणाची गंगा गेली तरच देश समृद्ध होईल, हा दृष्टिकोन ठेवून कर्मवीर रामराव आहेर यांनी कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा…

संबंधित बातम्या