Page 12 of राष्ट्रीय महामार्ग News

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारच्या कोपर फाटा येथील उड्डाणपुलावर एकाच वेळी तीन वाहनांचा भीषण अपघात घडला आहे.

नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड – उमरेड- नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ वाहतुकीसाठी बंद आहे.

रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुभाजक तयार केला जातो. मात्र, यावर झाडेच का लावली जातात याचा कधी विचार केला आहे का?

कोलकाता ते बँकॉक व्हाया म्यानमार असा २८०० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल.

एक्स्प्रेस वे किंवा महामार्गावरुन प्रवास करताना कारचे टायर फुटणे, पंक्चर होणे किंवा कारमधील पेट्रोल संपणे अशा घटना घडत असतात.

नेते मंडळी, सरकार बांधत असले तरी रस्ते, महामार्ग यांचे खरे मालक करोडो भारतीयच असल्याचे भावनिक प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

सध्या मुंबई ते दिल्ली रस्ते प्रवासासाठी २४ ते २५ तास वा त्याहीपेक्षाही अधिक वेळ लागतो. पण आता मात्र या महामार्गामुळे…

दिल्ली-मुंबई हा एक्सप्रेस-वे भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे. ज्यामुळे दोन शहरांमधील अंतर अर्ध्या वेळेत पूर्ण करता येणार आहे.

देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग उभारला जात…

रस्ता सुरक्षा सप्ताह केवळ एक औपचारिकता ठरते आहे का?

महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गाचे…

पैसे उभारण्यासाठी नुकतेच इनबीट माॅडेल सुरू केले आहे. त्यातून बाजारात बाॅन्डच्या मदतीने पैसे उभारले जातात.