वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे सोमवारी सांयकाळी रांजनोली नाका ते तीन हात नाकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या…
देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग उभारला जात…