राज्यातील डाव्या आघाडीचे साम्राज्य २०११ च्या निवडणुकीत उलथून टाकल्यानंतर आता पंचायत निवडणुकीतही विजय मिळवून तृणमूल काँग्रेसने विजयाचे वर्तुळ पूर्ण केले…
राजधानीतील अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या परिसरात आपल्या बाइकवरून स्टण्टबाजी करणाऱ्या युवकांच्या जमावास पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १९ वर्षांचा एक युवक…
मागील महिन्यामध्ये बस्तरमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या कटाला वेगळे वळण मिळाले आहे. शनिवारी काँग्रेसच्या वतीने एक ‘एसएमएस’ प्रसिध्द…
महाराजगंज लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने फक्त बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अस्तित्वाला धक्का बसला नसून, त्यांच्या ‘सोशल इंजिनिअरींग’च्या सूत्रावरदेखील शंका उपस्थित…