अलीकडे लावण्यांच्या कार्यक्रमांना नागर रंगभूमीवर लोकमान्यता मिळाली असली तरी अस्सल तमाशा बाजाची वगनाटय़ं त्या प्रमाणात मुख्य प्रवाहात होताना दिसत नाहीत.…
रात्रीच्या नीरव शांततेत माणसाला आपला आतला आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. झोपडपट्टीत राहणाऱ्यांचं आयुष्य सर्वार्थानंच ‘सार्वजनिक’ असतं. तिथं ‘खासगी’ आयुष्य असलंच…