नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यांच्या काळात नक्षलवाद्यांनी एका पोलीस शिपायासह सहा जणांची हत्या केल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे.…
नक्षलवाद्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाने सतत ‘आपले’ मानण्याचे धोरण ठेवले. आता मात्र, नक्षलवादी म्हणवून घेणाऱ्या खंडणीखोरांचा मुकाबला करण्याचे धैर्य आणि कार्यक्षमता दाखवावी…
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने व्यवस्थेविरुद्ध सांस्कृतिक विद्रोही चळवळ करणाऱ्या कबीर कला मंचच्या चार कलाकारांना नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपखाली झालेल्या अटकेमुळे…