तिसऱ्या जगाचे शाप

नेपाळ हा प्रदेश भूंकपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने या परिसरात इमारती उभारताना त्या भूकंपरोधक असतील अशा बांधल्या जाव्यात अशी आग्रही शिफारस…

नेपाळमध्ये मृतांचा आकडा २३०० वर

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूकंपातून सावरण्यासाठी प्रयत्न होत असताना तेथील भूकंपाची मालिका संपण्याचे नावचं घेत नसल्याचे चित्र आहे.

एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या बिमला नेगी देऊस्कर सुखरूप

नेपाळमधील भूकंपामुळे भारतीय पर्यटकांचे कुटुंब जेवढे चिंतेत आहेत, तेवढीच चिंता एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या गिर्यारोहकांच्या कुटुंबीयांनाही आहे.

भूकंपप्रवण क्षेत्रामुळे मुंबईत गगनचुंबी इमारती नकोत!

मुंबईत जागेची टंचाई असल्याने गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्याचे शासनाचे धोरण असले तरी, मुंबई शहर हे भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने उंच…

नेपाळमध्ये भूकंप अपेक्षितच..!

‘भूकंप होण्याच्या आधी पृथ्वीच्या वातावरणात ८० ते १०० किलोमीटर उंचीवरील ‘आयनोस्फीयर’मध्ये असलेल्या ऊर्जाभारित कणांची संख्या अचानक दुपटी-तिपटीने वाढते. ते भूकंपाचे…

महाराष्ट्रातील ८०० पर्यटक अडकले

नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपात महाराष्ट्रातील सुमारे ८००च्या आसपास पर्यटक अडकले असून हे पर्यटक सुखरूप आहेत. काही पर्यटक परतीच्या मार्गावर असून…

मदत पाठविण्यात भारताची तत्परता

नेपाळसह संपूर्ण उत्तर भारताला हादरवून टाकणाऱ्या भूकंपानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर पंतप्रधान कार्यालयाचे दिवसभर बारकाईने लक्ष होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तर प्रदेशचे…

देशात भूकंपाचे ५१ बळी

नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर भारतातही धक्के बसले असून त्यात ५१ ठार तर इतर २३७ जण जखमी झाले आहेत. उत्तर, पूर्व…

संबंधित बातम्या