वर्षानुवर्षांपासून ओबीसी वसतिगृहाची मागणी केली जात होती,ते वसतिगृह तर सुरु झाले.मात्र त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा निर्वाह…
बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे जातनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कार्यपद्धती निश्चित करण्याचे आश्वासन १६ महिन्यांपूर्वी दिले होते. परंतु, आता…
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेले इतर मागासवर्गातील (ओबीसी) उमेदवार केंद्र सरकार आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अनास्थेचे बळी ठरले…
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटके विमुक्तांसाठी स्वतंत्र ५२ वसतिगृह सुरू करण्यात आली. येथे ५ हजार २०० विद्यार्थ्यांचा चार महिन्यांपूर्वी…