scorecardresearch

The government has approved Rs 15 lakh as compensation for the mango growers of Ratnagiri
रत्नागिरीच्या आंबा बागायतदारांना शासनाकडून नुकसान भरपाईसाठी १५ लाख मंजूर

राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीला मंजुरी दिली आहे.

Compensation of Rs 337 crore for damage caused by unseasonal rains said makrand patil
अवकाळीच्या नुकसानीपोटी ३३७ कोटींची भरपाई – मकरंद पाटील; राज्यातील चार लाख शेतकऱ्यांना लाभ

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत तीन लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख…

farmers gets crop damage claims
उन्हाळ्यातील अतिवृष्टी बाधितांना मदत कधी ?

राज्यात मार्च – एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे…

स्वात नदीच्या काठावर बसून, नाश्ता करीत असलेले पाकिस्तानी पर्यंटक अचानक आलेल्या पुरामध्ये वाहून गेले.
पाकिस्तान नैसर्गिक आपत्तीच्या छायेत; दोन दिवसांतच ३२ जण ठार; विनाशाची कारणे कोणती?

Pakistan 32 people 30 killed : पाकिस्तानमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या दोन दिवसांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ratnagiri uday samant warns bank officers against asking cibil score for farmer loans
शेतकऱ्यांकडे सिबील स्कोर मागणाऱ्या बँक शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

शेतकऱ्यांकडून कर्जासाठी सिबील स्कोर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत.

nanded Banana farmers were hit by stormy rains and winds
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने ४०१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; केळीबागा उदध्वस्त

पावसामुळे सर्वाधिक १९८४ हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

jalgaon storm heavy damage flight program cancellation by ministers
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचे तीन बळी, झाडे उन्मळली, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनाही फटका

वादळामुळे मुंबईहून आलेले विमान उतरविण्यास अडचण आल्याने मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनाही त्याचा फटका बसला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून…

Sindhudurg agricultural loss
हंगामपूर्व पावसामुळे सिंधुदुर्गात २९.३७ लाखांचे कृषी नुकसान; कुडाळ तालुक्याला सर्वाधिक फटका

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नुकसानीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक फटका कुडाळ तालुक्याला बसला आहे

संबंधित बातम्या