Page 11 of अवकाळी पाऊस News

धसईजवळील अल्याणी गावातील एका तरूणीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर तरूणीचे वडिलही यावेळी जखमी झाले. या पावसात आंबा, कडधान्य…

भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, सोमवारी, १४ एप्रिलला राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा, अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून तेलंगाणापर्यंत आणि आसामपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे.

राजधानी दिल्लीत धुळीचे वादळ आल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १५ विमानांची उड्डाणे वळवण्यात आले आहेत.

बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून आणि वादळ वाऱ्यामुळे घडलेल्या घटनांमध्ये ४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वाडा, मोखाडा या तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे घर तसेच आंबा, चिकू फळांसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

उन्हाळ्याची सुरुवात यावेळी दरवर्षीपेक्षा लवकर झाली. होळीनंतर साधारणपणे तापमान वाढण्यास सुरुवात होते. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यान्हातच तापमानाने चाळीशी गाठली.

फळ उत्पादक शेतकरी आणि वीट उत्पादक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने तात्काळ शेतीचे व घराचे नुकसान झाले चे पंचनामे…

मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी यांच्याबरोबर जाऊन पदाधिकार्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून घेतले. बहुतेक शेतातील मका,ज्वारी, बाजरी,गहू,पपई,कांदे आणि फळबागेचेही मोठ्या…

राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार काही भागात गुरूवारीच अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Kalyan-Dombivali Rain: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत असताना शुक्रवारी दुपारी कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात धुरकट वातावरण दिसून आले.