गेल्या आठवडय़ात टप्प्याटप्प्याने सत्तरी गाठणाऱ्या कांद्याचे भाव नवी मुंबईतील घाऊक बाजारपेठेत काहीसे स्थिरावले असल्याचे या आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी दिसून आले.
स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करून किरकोळीत विकल्या जाणाऱ्या भाजीच्या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या राज्य सरकारपुढे आता कांदा टंचाईचे संकट…
राज्यभरातील दुष्काळामुळे कांद्यांचे उत्पादन घटल्यामुळे भाज्यांपाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे घाऊक दरही वाढण्यास सुरुवात झाली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील…