सेंद्रिय शेती News
सुभाष शर्मा हे गेल्या तीस वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत.
‘मातीतच सोनं पिकवण्याची ताकद असते’, असं सारेच म्हणतात, पण दुसरीकडे शेतशिवारं, ती कसणाऱ्या हातांशिवाय ओस पडू लागली आहेत. नव्या पिढीला…
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील क्षार जमिनीसाठी ‘ट्रॉम्बे कोकण खारा’ हे तांदळाचे वाण…
देशातून सेंद्रीय अन्न पदार्थांच्या निर्यातीत गतवर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षांत डिसेंबरअखेर ४४७७.३ लाख डॉलर मूल्याच्या २,६३,०५०.११ टन…
मुबलक पाण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ७० हजार एकर जमीन क्षारपड झाली आहे. यातील केवळ कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात ४० हजार…
जपान, इंडोनेशिया, लेबनॉन मध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जाणारा जांभळ्या आणि निळ्या रंगाचा भात आता रायगड जिल्ह्यातही पिकणार आहे.
राज्यातील २५ लाख हेक्टर शेती सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या हे क्षेत्र १२ लाख इतके आहे.
जगात भारताची मक्तेदारी असलेल्या आणि प्रामुख्याने उत्तर भारतात तयार होणाऱ्या ‘मेन्था ऑइल’ या आरोग्यदायी आणि विषमुक्त कृषी उत्पादनाची पीछेहाट होताना…
खताच्या वापराचे विज्ञान नव्याने समजून घेण्याची आणि त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व मार्गदर्शनासाठी अशा कृषी प्रदर्शनांची गरज आहे.
राजेंद्र भट यांनी ५ एकर जमिनीवर शेती फुलवली आहे. त्यात विविध अशा १८७ प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे.
शास्त्रोक्त पद्धतीने केळीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे, अन्यथा काळाच्या ओघात केळी पीक नष्ट होऊ शकते, असा इशारा केळीतज्ज्ञ डॉ. के.…
प्रत्येक गावात एक बीज बँक तयार व्हावी हे राहीबाईंचं स्वप्न आहे.