Page 3 of सेंद्रिय शेती News

कोणतेही रासायनिक खत वा कीटकनाशक न वापरता करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती.

आपल्याकडील बीटी वांगे बांगलादेशाने मागून घेतले व त्या वाणाचा चांगला उपयोग बांगलादेशाने केला व जगभर ते वांगे विकले जाते आहे.


खतांच्या या अतिवापरामुळे जमिनीत पिकांच्या पोषणासाठी असणाऱ्या जिवाणूंची संख्या वेगाने कमी होत आहे

श्रीलंकेचं हे सेंद्रीय शेती धोरण काय होतं? त्याची श्रीलंकेच्या आर्थिक संकटात नेमकी भूमिका काय होती? या निर्णयाच्या अंमलबजावणीतील नेमक्या त्रुटी…

ठाणे कारागृहातील व्यवस्थापनाने स्वावलंबनाचा मार्ग अनुसरत सेंद्रीय शेतीसाठी कैद्यांना प्रोत्साहन दिले.

अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी पहिल्या हरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीसाठी रासायनिक खताचा आधार घेतला गेला.

जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात.

सेवा करात वाढ झाल्याने जगताप यांच्या मासिक घरखर्चात १० ते १२ टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.

अल्पभूधारक कुटुंबातील अनिल शिगवण स्वतचे आजी-आजोबा, आईवडील यांचे मातीतील कष्ट पाहत आले होते.
मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘सेंद्रीय शेती ही काळाची गरज’ असा संदेश देत नुकताच जागतिक…

निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर ओरड सुरू असताना या विषयावर अचूक मात्रा घेत सिक्कीमसारख्या एका छोटय़ाशा राज्याने संपूर्ण राज्यात केवळ ‘सेंद्रिय शेती’चे…