समुद्रकिनाऱ्यालगत वसलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या परिसरात गेल्या काही दिवसांत संशयास्पद वस्तू तसेच ड्रोनच्या हालचाली दिसून आल्याने तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेचा…
मुंबई-बडोदा जलदगती राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने त्यांच्या कामादरम्यान मातीचा मोठा भराव केल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विक्रमगड तालुक्याला राज्य सरकारकडून प्राप्त झालेला सुमारे १५ कोटी रुपयांच्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप होत…
शेतकरी सन्मान योजना निधी, खावटी अनुदान, कृषी खात्याची अनुदाने, निराधार योजनांची अनुदाने, शिष्यवृत्ती अशी विविध प्रकारची सरकारी अनुदाने काढण्यासाठी कासा…
१९९० च्या दशकापासून बालेकिल्ला म्हणवल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीमधील शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संभ्रमात पडले…