संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने मोदी सरकारने नव्या संसद भवनाच्या इमारतीमधून मंगळवारी (१९ सप्टेंबर) कामाला सुरुवात केली. यावेळी अनेक खासदार पहिल्यांदाच…
१९४२ साली देशाच्या स्वातंत्र्यासंदर्भात ब्रिटिशांच्या क्रिप्स आयोगानं दिलेल्या आश्वासनांसंदर्भात महात्मा गांधींनी केलेल्या टिप्पणीचा संदर्भ सुप्रिया सुळेंनी दिला!