संसद News

मधल्या काळात दोन मंत्री नैसर्गिक विधींसाठी जाऊन आले. ते सभागृहातून बाहेर गेल्यामुळं गोंधळ झाला. हे मंत्री मतदानाची प्रक्रिया सुरू असताना…

भारतातले सध्याचे राजकारण सारखे कुठल्या ना कुठल्या वादाभोवती फिरत असते. काही वाद टाळता येण्याजोगेही असतात.

वक्फ विधेयकावर संसदेत झालेल्या मत विभागणीतून किमान तीन पक्षांतले मतभेदही चव्हाट्यावर आले.

‘वक्फ’च्या निमित्ताने मोदींनी ‘एनडीए’वरील पकड घट्ट केल्याचे स्पष्ट झाले; ‘वक्फ’मुळे केंद्रातील सरकारमधील अनिश्चितता संपुष्टात आली. शिवाय, हिंदू ध्रुवीकरणाचा मुद्दा खुंटी…

बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही गुरुवारी रात्री दीर्घ चर्चेनंतर संमत करण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी या विधेयकाविरोधात काँग्रेस आणि ‘एमआयएम’…

भाजपा खासदार राधा मोहन अग्रवाल यांनी राज्यसभेत भाषण करत ओवैसी आणि वक्फचा विरोध करणाऱ्यांना सुनावलं आहे.

नागरिकत्व (सुधारणा) कायदा म्हणजेच सीएएच्या वेळी ज्या पद्धतीने डावपेच करीत विरोध केला होता, तसा प्रकार यावेळी करू नका, असा इशारा…

Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला होता.

तीन भाषांच्या सक्तीच्या वादानंतर, दक्षिणेतील राज्यांमध्ये घटणाऱ्या संभाव्य मतदारसंघाच्या संख्येच्या प्रकरणावरून गुरुवारी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये रणकंदन माजले.

या लेखात आपण भारतीय राज्यघटनेतील यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘संसद’ याबद्दल जाणून घेणार आहोत.

गुजरातमध्ये खावडा येथे भारत-पाकिस्तान सीमेपासून एक किमीवर प्रचंड मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाला २०२३मध्ये केंद्र सरकारने मान्यता दिली होती. यासंदर्भात काँग्रेसचे खासदार…

राज्यसभेत केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणावर अल्पकालीन चर्चा आयोजित केली होती. त्याआधी द्रमुकचे सदस्य केंद्र सरकारच्या तीन भाषेच्या सक्तीची निषेध करत…