पाकिस्तानमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वाणवा असल्याचे निदर्शनास आणून देताना पाकिस्तानी खासदाराने भारताच्या चांद्रयान मोहिमेचे उदाहरण त्यांच्या संसदेत दिले.
संसद किंवा विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये मतदान करण्यासाठी अथवा अनुरूप भाषण करण्यासाठी लाच घेणाऱ्या खासदार आणि आमदारांना यापुढे कायद्याचे संरक्षण मिळणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बांगलादेशमध्ये बोलताना म्हटले की, अस्पष्टता आणि अनिश्चिततेच्या वातावरणात संसद, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने…
“कलियुगात विरोधकांवर ईडीसारख्या यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. परंतु, हेच सत्ताधाऱ्यांमध्ये सामील होताच त्यांच्यावरील आरोप पुसले जातात. हा समान न्याय आहे…