अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी निधी देऊ -पतंगराव कदम

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात मदत,…

पतंगराव कदमांचे वक्तव्य हा वडीलकीच्या नात्याने दिलेला सल्ला-आनंदराव पाटील

माण तालुक्यातील आंधळी येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केलेले वक्तव्य हा वडीलकीच्या नात्याने दिलेला सल्ला होता.

आबांच्या कवठेमहाकांळला टाळून पतंगरावांच्या जतमध्ये प्रांत कार्यालय!

निधीपासून शासकीय कार्यालये सुरू करण्यावरून मंत्री वा खासदार-आमदार किती आग्रही असतात हे नेहमीच बघायला मिळते.

पूरपट्टय़ात नव्याने बांधकामे झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई-पतंगराव कदम

राज्यात नदीकाठाला पूररेषेची नव्याने निश्चिती करण्यात येत असून या पूरपट्टय़ात नव्याने बांधकामे झाली तर, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला जबाबदार धरुन…

भुजबळ, पतंगराव, तटकरे यांच्या खात्यांचा ‘बेहिशेबी’ खर्च

आर्थिक व्यवहारातील जमा व खर्चाचा योग्य मेळ बसावा यासाठी र्सवकष अशी एक संगणकीकृत व्यवस्था राज्याच्या वित्त विभागाने निर्माण केली आहे.…

अजितदादा-पतंगरावांनी लाटलेल्या जमिनींविषयीची माहिती जनतेला द्यावी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी राज्यभरात लाटलेल्या जमिनींविषयीची माहिती महाराष्ट्रातील जतनेला द्यावी, अशी मागणी अॅड. प्रकाश…

राज्यातील सर्वच धरणग्रस्तांचे प्रश्न या वर्षी सोडवणार- पतंगराव

कोयनेसह राज्यातील विविध प्रकल्पांतील पुनर्वसनचा प्रश्न या वर्षांत शिल्लकच ठेवणार नाही. सर्व प्रश्न सुटले म्हणून समजा, अशी छातीठोक हमी मदत…

प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न करणार-वनमंत्री

भुदरगड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी रविवारी केले.

राजकीय शेरेबाजी, टोल्यांनी झाली ‘भारती’ च्या सुवर्ण महोत्सवाची सुरुवात

त्यांच्या ‘अपुऱ्या राहिलेल्या इच्छेचा’ उल्लेख शिंदे यांनी केला आणि ती पूर्ण करण्याची ताकद पवार यांच्यातच आहे, असे सांगत पतंगरावांबरोबरच सर्वाच्याच…

ताडोबात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; वनमंत्र्यांना भेट देण्यास वेळच नाही

गेल्या दोन महिन्यांत वाघ व बिबटय़ांच्या हल्ल्यात ११ नागरिक ठार तर पाच महिन्यांत तीन वाघ व दोन बिबटय़ांचे मृत्यू अशी…

टंचाई कामांची संयुक्त पाहणी आवश्यक

पतंगराव कदम यांची सूचना टंचाई निवारणार्थ शासन पातळीवर निर्णय घेतले जातात, परंतु गाव पातळीवर त्याची अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसते. त्यामुळे…

सुखदा-शुभदा प्रकरण राजकीय नेत्यांना भोवणार : अजित पवार, पतंगराव कदम, गोपीनाथ मुंडे आदींना पालिकेची नोटीस

वरळी येथील सुखदा-शुभदा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील बेकायदा बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेने अजित पवार, पतंगराव कदम, शिवराज पाटील-चाकुरकर, गोपीनाथ मुंडे, माणिकराव ठाकरे,…

संबंधित बातम्या