अनेक तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळांचे रूप येऊन बजबजपुरीचे रूप आले आहे. भाविकांना ‘गिऱ्हाईक’ बनवून लुटणे केवळ पूजासाहित्याचे स्टॉल्स आणि लॉजिंग बोर्डिंगपुरते मर्यादित…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दाखल झाले आहेत.
सीमा रस्ते संघटनेच्या वतीने बालटाल ते अमरनाथ मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे दुरुस्तीसह रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता पहिल्यांदाच अमरनाथ मंदिरापर्यंत वाहनाने…
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कावड यात्रेकरूंचे पाय धुऊन यात्रेकरूंचे स्वागत केले. तसेच राज्यात ठिकठिकाणी कावड यात्रींसाठी सुविधा उभारण्यात…