मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याने मुंबईसारख्याच हल्ल्याचे नियोजन देशाच्या इतर शहरांत केले असण्याची शक्यता आहे, असा संशय…
रेल्वे प्रकल्पांबाबत शुक्रवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
जम्मू काश्मिरातील हुर्रियतशी संबंधित एक अन्य संघटना ‘जम्मू-काश्मीर मास मूव्हमेंट’ या संघटनेने फुटीरतावादी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय…
नागरी पुरवठा महामंडळ घोटाळा प्रकरण छत्तीसगडमधून नवी दिल्लीला हस्तांतरित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रोजगाराशी संबंधित ‘ईएलआय’ योजनेवरून टीका केली.
कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता १५ एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला…