पीके News

जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कर्जमाफीचीही मागणी लावून धरली. अकाेल्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

गत हंगामात अतिवृष्टी, पुरस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना ७३३ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

उजनी पाणलोट परिसरातील पारंपारिक ऊस क्षेत्रावरील आडसाली ऊस मोडून शेतकरी केळी लागवड करायला पसंती देत आहेत.

इंदापूर तालुक्यामध्ये यावर्षी रब्बी हंगामासाठी २७ हजार दोनशे हेक्टर क्षेत्रामध्ये विविध धान्याचा पेरा झाला असून अन्य पीकांसह गव्हाच्या पिकाची परिस्थिती…

Crop insurance scam In Maharashtra : आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा…

देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. मंगळवारअखेर (१४ जानेवारी) देशभरात ६३२.२७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

नाशिक जळगाव उत्तर महाराष्ट्रात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

एकाच्या जमिनीवर दुसऱ्यानेच पीक विमा काढल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र…

मालेगाव तालुक्यात ५०० हेक्टर क्षेत्रात बनावट पीक विमा दाखवून शासनाला गंडा घातला गेल्याचे सांगितले जात आहे

पीक विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत न करता ज्यांचे नुकसान झाले नाही अशा शेतकऱ्यांना विमा मोबदला देऊन…

अकोला जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७ हजार ७५८.५ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिके मातीत गेली आहेत.

मंगळवारी (२४ सप्टेंबर) आणि बुधवारी (२५ सप्टेंबर) रोजी पडलेल्या पावसामुळे राज्यातील बारा जिल्ह्यांतील ३२९९७.३० हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे.