मुंबईच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी, तसेच पर्यावरण संतुलनासाठी महानगरपालिका प्रशासनाने कुर्ला, पवई, बोरिवली येथील तब्बल ४ एकर भूखंडावर वृक्षारोपण करण्याचा…
पावसाळ्याच्या कालावधीत धोकादायक वृक्ष उन्मळून पडण्याबरोबर वृक्षांच्या फांद्या पडून नागरिक जखमी होण्यासह वाहनांचे नुकसान होते.पावसाळ्याच्या दोन महिने आधीच शहरातील सहा…
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून अटींचे पालन न करता सरसकट वृक्षतोडीसाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रीन नागपूर समूहाच्या वृक्षप्रेमी नागरिकांनी पत्रकार…
अतिसंवेदनशील कांदाटी खोऱ्यात डोंगरफोडीबरोबरच वृक्षतोडीच्या घटनाही अनेक ठिकाणी झाल्याचे पुढे येत आहे. या खोऱ्यात सुरुवातीला अहिर (ता. महाबळेश्वर) गावातील डोंगरफोड…
ठाणे शहरातून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलाच्या पायथ्याशी असलेल्या दुभाजकांमध्ये काँक्रीटचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. हा काँक्रीटच्या थर…