गुजरातमधील आणंद येथे प्रशिक्षणासाठी जाताना वाटेत केलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने कात्रज डेअरीच्या दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर नऊ जणांना रुग्णालयात…
कर्जबाजारीपणा व वसुलीच्या धास्तीने गेल्या ११ मार्चला विष घेतलेल्या तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील शेतकऱ्याचे उपचारादरम्यान रविवारी निधन झाले. खासगी सावकारी…
महाराष्ट्रात सर्पमित्र आहेत, पण विषारी साप चावल्यानंतरच्या लसीसाठी सापाचंच विष आवश्यक असतं, ते काढण्याचा उद्योग इथं सहकारी तत्त्वावर नाही.. पर्यावरणनिष्ठ…
अतिमद्यप्राशन व जेवणातून झालेल्या विषबाधेने दोघांचा मृत्यू तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम भुराटोला येथे गुरुवारी सायंकाळच्या…