औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दोन गटात वाद झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे जिल्ह्यासह सर्वच क्षेत्रातील पोलिसांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
प्रशासकीयदृष्ट्या तुलनेत समाधानकारक अशा महाराष्ट्रासारख्या राज्याची ही अवस्था असेल तर मग गोपट्ट्यातील ‘बॅड लँड’मधे काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करवत…