Page 6 of पॉलिसी News
वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत नद्यांचे वाढते प्रदूषण चिंताजनक असल्याने नद्यांच्या योग्य व्यवस्थापनेची गरज आहे, असे…
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणात काही बदल केले आहेत. जिल्हास्तरावर पाच टक्के विनंती बदल्या करण्यास परवानगी दिली आहे.
जनावरांच्या कातडीची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणातील निलंबित प्रभाग अधिकाऱ्यासह चौघांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याचे आदेश देण्यात आले आहे.
भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये सामान्यांऐवजी विकासकाचा विचार कसा केला जातो, याचे येऊ घातलेले सुधारीत धोरण उत्तम उदाहरण असल्याची चर्चा…
विविध प्रकारच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन नियोजन, उपाययोजना व धोरणे आखून ती प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-…

राज्यातील बहुतांश गड-किल्ल्यांची अवस्था जर्जर झाली आहे, काही गड किल्ल्यांची तर मूळ स्वरुपातील ओळखही हरवून गेल्याने त्यांच्या इतिहासाची ओळख पटविणेच…
मुंबईमधील मोडकळीस आलेल्या मंडयांच्या पुनर्विकासाबाबत पालिका प्रशासनाने तयार केलेल्या धोरणाला शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळू शकली नाही. आता या…
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ८ महिला आघाडीतर्फे १० ते ७० वयोगटांतील तब्बल १०,५०० गरीब गरजू…
देशाचा विकास दर हा साडेपाच टक्क्यांपर्यंत आला असून हा दशकातील नीचांक आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प हा विकासाला चालना देणारा आणि…
मराठवाडा आणि राज्याच्या अन्य भागातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारच्या सूचना मागवून घेऊन तीन-चार दिवसांत दुष्काळावरील उपाययोजनांचे धोरण ठरविण्यात येईल, असे…
मुंबईतील रुग्णालये आणि मंडयांच्या नामकरणासाठी धोरण निश्चित करण्याचा विचार पालिकेत सध्या सुरू आहे. रस्ते, पदपथ, गल्ल्या, चौक, मैदाने, उद्याने यांच्या…
चालू आर्थिक वर्षांत देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांच्या आसपास रेंगाळणार असल्याचे गुरुवारी केंद्रीय सांख्यिकी संघटनेने वर्तविलेल्या अंदाजावरून स्पष्ट झाले…