Page 15 of राजकारण News

‘माजी सैनिकांना मोफत उपचारांची सुविधा हवी’

महापालिका हद्दीतील माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ केल्याबाबतच्या आदेशाची प्रत माजी सैनिक सेवाभावी कल्याणकार मंडळात उपलब्ध आहे. माजी सैनिकांच्या १७…

सेना-मनसे मनोमीलनाची हातगाडी..!

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या ‘टाळी’ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्यापही हात पुढे केलेला नाही. त्यामुळे दोन्ही…

शिवसेनेलाच मुंबईत घाई का?

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या श्रीमंत महापालिकेत भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कराची अंमलबजावणी करण्यात आली नाही मात्र मुंबई…

अफजलच्या फाशीचा निर्णय राजकीय नव्हता-शिंदे

संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला फाशी देताना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करण्यात आले असून, फाशी देण्याचा निर्णय राजकीय नव्हता,…

मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनाखेरीज माघार नाही

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व घरे विनाअट कायम करा, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सिडको नोकरीत सामावून घ्या, साडेबारा टक्के योजनेतील भूखंडाचे वितरण पूर्ण…

ठाणे पालिकेत काँग्रेसला आता आघाडी हवी

ठाणे महापालिकेतील राजकीय वर्तुळात सुरू असलेला गोंधळ अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकीकडे…

काँग्रेस, भाजप, सेनेचा विरोध;

तरीही सहा टक्के करवाढीला मंजुरी जकात दरातील वाढ मात्र फेटाळली आगामी आर्थिक वर्षांत मिळकत करामध्ये सहा टक्के वाढ करण्याच्या निर्णयावर…

सत्तेचाळीस रस्त्यांची योजना; काँग्रेससह सेना, मनसेचा विरोध

खासगी लोकसहभागातून शहरात ४७ रस्ते विकसित करून घेण्याच्या प्रस्तावाला सुरू झालेला विरोध वाढत असून सत्ताधारी काँग्रेससह शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण…

राजकीय फुटीने गाजली नियोजन समितीची निवडणूक

शिस्तबध्द पक्ष असलेल्या भाजपचे राजकीय पंडित जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत नापास झाल्याचे आज स्पष्ट झाले. पक्षाच्या दोन महिला उमेदवारांना पक्षाचे…

वर्षभर आधीच निवडणुकांचे वारे..!

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी ठाणे जिल्ह्य़ातील आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू…

युतीकडून शहराचा विकास होणार नाही

नगरचा चेहरा बदलण्यासाठी मोठी विकासकामे करण्याची गरज आहे. सेनाभाजपच्या सत्ताकाळात ते शक्य नाही, त्यामुळे नगरकरांना राष्ट्रवादी व काँग्रेसला साथ द्यावी…