scorecardresearch

हिंदू ट्रस्ट वक्फ कायद्यातील सुधारणांविरूद्ध का लढत आहे? काय म्हणाले डॉ. जी. मोहन गोपाल

समाजसुधारक श्री नारायण गुरू यांच्या शिकवणीचा प्रसार करणाऱ्या या ट्रस्टने वक्फ कायद्यातील बदल भारतातील मुस्लिम समुदायाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करतात,…

प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालय का आहे आग्रही? फ्रीमियम स्टोरी

Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे व नागपूर या महानगरपालिकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास विलंब झाला…

महायुतीत शीतयुद्ध? एकमेकांच्या कार्यक्रमांना अजित पवार- एकनाथ शिंदेंची गैरहजेरी प्रीमियम स्टोरी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक वरिष्ठ नेते एकमेकांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना टाळत असल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील दरी…

लाडकी बहीण योजनेसाठी कोणता निधी वापरला? राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर प्रीमियम स्टोरी

१० मार्चला उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेले नगरविकास, शालेय…

राहुल गांधींनी पक्षातर्फे पुन्हा मागितली शीख समाजाची माफी; काय आहे नेमकं प्रकरण?

अमेरिकेतल्या ब्राउन विद्यापीठात वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेयर्स इथे झालेल्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान त्यांनी एका शीख व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर…

“पाकिस्तानविरूद्ध सुसाईड बॉम्बर व्हायलाही तयार”… कर्नाटकचे मंत्री झमीर अहमद खान यांचं धक्कादायक वक्तव्य

झमीर यांचे बॉलीवूडमध्येही खास कनेक्शन असल्याचे बोलले जाते. त्यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात संजय दत्त, शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ यांसारखी…

भाजपाने फटकाल्यानंतर काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा यु-टर्न, म्हणाले तसा अर्थ नव्हता…

हल्ल्यानंतर वातावरण तणावग्रस्त असताना अनेक काँग्रेस नेत्यांनी वादग्रस्त विधानं केल्यामुळे भाजपाचा रोष वाढला आहे. दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा आणि पाकिस्तानला क्लीन…

जिग्नेश मेवाणींची नाराजी काँग्रेसला गुजरातमध्ये महागात पडणार?

काँग्रेसचे एआयसीसी अधिवेशन १० दिवसांपूर्वी गुजरातमध्ये सुरू झाले. काँग्रेसने जाहीर केलेल्या भव्य पुनर्बांधणी योजनेचा भाग म्हणून हे अधिवेशन सुरू आहे.

अहिल्यानगरला मंत्रिमंडळाची बैठक का होते आहे? काय आहे फडणवीस सरकारची रणनीती प्रीमियम स्टोरी

मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेचे मुद्दे अद्याप निश्चित झालेले नाहीत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांपासून ते विविध योजनांपर्यंतच्या परिपूर्ण विकासाच्या पॅकेजवर…

बिहारची माणसं सर्वाधिक कोणत्या राज्यात? का करावं लागतं त्यांना स्थलांतर?

जेडीयूचे वरिष्ठ मित्र भाजपाने देशभरातील बिहारी स्थलांतरितांपर्यंत पोहोचण्यासाठी नऊ दिवसांच्या बिहार दिवसाच्या कार्यक्रमात विशेष प्रयत्न केले.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अटकसत्र, सरकारबाबत वादग्रस्त विधान करणारे अमिनूल इस्लाम कोण आहेत?

इस्लाम यांनी त्यांचे वडील मौलाना खैरुल इस्लाम मुफ्ती यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला. ते आसामच्या नागाव जिल्ह्यातील एक…

आमदार अमिनूल इस्लाम
एकच उमेदवार रिंगणात असताना किमान मते आवश्यक? सर्वोच्च न्यायालयाचं नक्की म्हणणं काय?

अलीकडे २०२४ च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या दीड महिन्यापूर्वी उर्वरित आठ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजपाचे मुकेश दलाल यांना सुरतमधून बिनविरोध निवडून…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या