Page 250 of राजकारण News

कोणतीही किंमत मोजून सत्ता हस्तगत करायचीच, असा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.
‘‘ऊसदराच्या आंदोलनामुळे कारखाने बंद पडले तर शेतकरी ऊस कुठे घालणार? चांगला भाव घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे.

देश आणि राज्य पातळीवर सध्या भ्रष्टाचाराचे सर्रास आरोप केले जात आहेत. त्यामुळे देशात केवळ भ्रष्टाचार सुरू आहे, असे चित्र निर्माण…
पक्षाध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे राम पंडागळे यांची आमदारकी पणाला लागणार अशी चिन्हे दिसू…
आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील…
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता वाढवून देतानाच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलैपासून नव्हे तर नोव्हेंबरपासून तो लागू करण्याची…
राज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी…

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर भटक्या विमुक्तांची महापंचायत घेण्याचा ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचा…

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतानाच, गेल्या काही महिन्यांत या दोन्ही पक्षांमधील नेत्यांशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर…
सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते, असा सिद्धान्त मांडला जातो. सत्तेने केवळ सत्तेचीच चटक लागते असे नाही, तर त्याबरोबरच सगळ्या विषयात आपण…
कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय राज्य शासनाने नव्हेतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घ्यावयाचा आहे. खंडपीठाची गरज त्यांना पटवून द्यावी लागेल.
शरद पवार दारिद्रय़रेषेखालील आहेत काय असा सवाल करत ते आता जाणते राजे राहिलेलेच नाहीत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते…