महाराष्ट्राचे पोलीस गेली काही वर्षे कोणत्याही मर्दुमकीसाठी ओळखले जात नाहीत. पुण्याजवळ महामार्गावर जमलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणे, आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना बदडून काढणे…
पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संदर्भात माधव गाडगीळ समितीने काही शिफारशी केल्या असल्या तरी महाराष्ट्र सरकारने घेतलेले आक्षेप, मते आणि अभिप्रायांचा अंतिम…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मनमोहन सिंग सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याऐवजी भाजपमधून स्वतचेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरुद्ध नव्याने ‘अविश्वास प्रस्ताव’ मांडण्यात…
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेले मनमाड हे शिवसेनेचे गेल्या ३५ वर्षांपासूनचे जिल्हय़ातील महत्त्वाचे स्थानक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम…
काँग्रेसमध्ये गेल्या आठवडय़ात काही महत्त्वाचे निर्णय अखेर घेण्यात आले आणि त्यानुसार २०१४ सालच्या निवडणुकीसाठीच्या मध्यवर्ती समितीची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे भवितव्य काय, असा प्रश्न सर्वत्रच चर्चिला जात आहे. विशेषत: शिवसैनिकांना हाच प्रश्न भेडसावत आहे.…