scorecardresearch

नवी मुंबई महापौरपदाचा वाद आता उच्च न्यायालयात

नवी मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी सुरू करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया रद्दबातल ठरविण्याच्या रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात…

‘भ्रष्ट राजकारण बदलण्यास सज्जनांनी पुढाकार घ्यावा’

आजचे राजकारण अतिशय भ्रष्ट मार्गाने चालले असून, समाजाचे सर्व काही हडपण्यासाठीच बहुतांश राजकीय नेत्यांची स्पर्धा लागली आहे. राजकीय नेत्यांविषयीचा आदरही…

शिवसेनेतून बाहेर गेलेले कार्यकर्ते स्वगृही परतण्याच्या मार्गावर

सुमारे पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर चलबिचल सुरू झाली असून मोठय़ा प्रमाणात राजकीय…

पक्षनिरीक्षकांसमोर नेते आणि इच्छूकांचा हट्ट

काँग्रेसमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची चाचपणीची प्रक्रिया सुरू असताना अमरावती शहरात बुधवारी काँग्रेसमधील इच्छूकांनी पक्षाचे निरीक्षक रुद्रा राजू यांच्यासमोर…

चापलुसांच्या देशा..!

महाराष्ट्राचे पोलीस गेली काही वर्षे कोणत्याही मर्दुमकीसाठी ओळखले जात नाहीत. पुण्याजवळ महामार्गावर जमलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणे, आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना बदडून काढणे…

उसाला लागला सहकाराचा कोल्हा

ऊसदरासाठी झालेले आंदोलन आता २५०० रु. प्रतिटन दरावर थांबले; पण सहकारी स्वाहाकार, ‘रंगराजन अहवाल’ आणि त्यावर केंद्रीय कृषीमंत्र्यांची भूमिका यांचे…

मध्यम मार्ग शोधा

झटपट निर्णय घेण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांची ख्याती नाही. सर्व बाजू तपासून घेत ते निर्णय घेतात वा भूमिका ठरवितात. यात बराच…

ममतांवरच अविश्वास !

अविश्वासाचा ठराव हे लोकशाहीतील एक महत्त्वाचे अस्त्र आहे आणि कोणतेही अस्त्र हाताळणाऱ्याकडे केवळ बळच नव्हे तर जबाबदारीची जाणीवही असावी लागते.…

श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांना राजकीय साक्षात्कार

येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात श्री श्री रविशंकर यांचा साक्षात्कार हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या…

भाजपला पालिका मुख्यालयात हवा शिवसेनाप्रमुखांचा पुतळा

पालिका मुख्यालयातील सभागृहात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. मात्र पालिका मुख्यालयात ११ पुतळे आणि तीन तैलचित्रे…

पश्चिम घाट पर्यावरण अहवाल विकासाला मारक!

पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संदर्भात माधव गाडगीळ समितीने काही शिफारशी केल्या असल्या तरी महाराष्ट्र सरकारने घेतलेले आक्षेप, मते आणि अभिप्रायांचा अंतिम…

गडकरींविरुद्ध सिन्हांचा ‘अविश्वास प्रस्ताव’ राजीनाम्याची पुन्हा मागणी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मनमोहन सिंग सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याऐवजी भाजपमधून स्वतचेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरुद्ध नव्याने ‘अविश्वास प्रस्ताव’ मांडण्यात…

संबंधित बातम्या