Page 7 of प्रदूषण News

Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…

महापालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (ग्रॅप’) प्रकल्पाची सुरुवात केली आहे.

vasai air pollution
वसईत सिमेंट कारखाने व रेडिमिक्स वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले

वसईत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत व शहरात रेडिमिक्स सिमेंट कारखाने उभारले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळले जात…

residents suffer badly due to racing on coastal road
सागरी किनारा मार्गावर ‘रात्रीस खेळ चाले’; धनदांडग्यांच्या ‘रेसिंग’मुळे स्थानिक हैराण, ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघातांची भीती

परिसरातील रहिवासी आणि व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी विरेन शहा यांनी याप्रकरणी वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे.

piles of fly ash of power plants in many areas of chandrapur
चंद्रपूर : अनेक भागात वीज केंद्रातील ‘फ्लाय ॲश’चे ढीग! प्रदूषणासह आरोग्याच्या समस्या

म्हाडा कॉलनीतील निवासी जमिनीवर शहरातील गोयल नामक उद्योजकाने म्हाडाची परवानगी न घेता येथे क्रशर प्लान्ट सुरू केला आहे.

Mumbais air quality is currently in poor to very poor category
मुंबई : श्वासाची चिंता! शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे समाजमाध्यमांवर सवाल

एकीकडे राजधानी दिल्लीतील वायू प्रदुषणाबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मुंबईमधील प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे.

plastic production india
२०४० पर्यंत प्लास्टिकचे उत्पादन ७०० दशलक्ष टन; याचा परिणाम काय? जागतिक स्तरावर प्लास्टिक करार किती महत्त्वाचा?

Plastic waste production world प्लास्टिक प्रदूषण हे एक मोठे जागतिक संकट आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे होणारी हानी कधीही न भरून काढता…

Pollution Control Board issued notice to thermal power station confiscate bank guarantee of Rs 15 lakh
प्रदूषण कराल तर खबरदार! वीज केंद्राला बँक गॅरंटी जप्ती व संच बंदची नोटीस…

मागील दीड महिन्यांपासून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संचातून सातत्याने सुरू असलेले प्रदूषण बघता प्रदूषण नियंत्रण मंडळाने १५ लाखांची बँक गॅरंटी…

Air pollution air quality delhi burning of agricultural waste Uttar Pradesh, Punjab Haryana states
विश्लेषण : दिल्लीतील भीषण प्रदूषणास बाजूच्या राज्यांतील शेती कशी कारणीभूत? कृषी कचरा जाळण्याची गरज तेथील शेतकऱ्यांना भासते?

उत्तर भारतात यंदा नोव्हेंबरमध्येच दाट धुके पडले आहे. थंडी, दाट धुके असतानाच्या काळात जर शेतकऱ्यांनी पिकांचे उर्वरित अंश पेटवले तर…

india pollution latest marathi news
अग्रलेख : जरा हवा येऊ द्या!

… वास्तव हे असे असताना पुढील काही वर्षांत आपण तिसऱ्या/ चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू असे स्वप्न पाहात आहोत…

ताज्या बातम्या