वीजेचे संकट News

विजचोरीचा अन्य विपरीत परिणाम आहेच. अनधिकृत विद्युतभारामुळे वीज वाहिन्या व रोहित्रवार अधिक ताण येतो. परिणामी रोहित्र निकामी होते.

क्युबा हा देश विजेबाबत स्वयंपूर्ण नाही. फारच कमी जीवाश्म इंधन हा देश तयार करतो आणि त्यांची शुद्धीकरण क्षमताही मर्यादित असते.…

पावसाळ्याचे आगमन होऊनही संपूर्ण राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे महाराष्ट्रातील विजेच्या मागणीत अद्याप कोणतीही कपात झालेली नाही.

पावसाळ्यात विजेची मागणी कमी झाल्यावर देखभाल व दुरुस्तीसाठी पारस येथील संच १५ दिवस ते एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात येतो.

वीज कायदा २००३ कलम ५५ नुसार ग्राहकांना वीज मीटर निवडीचे स्वातंत्र आहे. तरीही अघोषित सक्ती करून प्रीपेड मीटर्स बंधनकारक असल्याचे…

वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यातच महावितरणकडून मोसमीपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली.

महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक वीज निर्मिती संच नुकताच बंद पडला होता. त्यापाठोपाठ आता चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातीलही एक…

राज्यात एकीकडे तापमान वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. तर दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक…

दर उन्हाळयात वाढती विजेची मागणी आणि दुसरीकडे कोळसा पुरवठयावर असलेली मर्यादा यांचा फटका बसतो; तसा यंदाही काही प्रमाणात बसू शकेल..

विदर्भासह राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा एक संच तांत्रिक कारणाने बंद पडला…

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज संघटनेच्या नेतृत्वात देशभरातील कायम आणि कंत्राटी वीज कामगार नवीन वीज सुधारणा विधेयक मागे घ्यावे…

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बेमुदत संपाची झळ महानिर्मितीलाही बसणे सुरू झाले…