महापारेषणच्या माध्यमातून अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहराला तसेच औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची क्षमता वाढीसाठी काम हाती घेण्यात आले…
मुंबई शहर आणि उपनगरातील वीजपुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला वसई खाडीजवळील उच्च दाबाची विद्युतवाहिनी टाकण्याचा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे, असे…
औष्णिक वीज प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्याला आळा घालण्यासाठी व विशेषत: सल्फरडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘डीसल्फरायझेशन’ युनिट बसविण्याच्या…