वीज प्रकल्प News

महापारेषणच्या माध्यमातून अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहराला तसेच औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची क्षमता वाढीसाठी काम हाती घेण्यात आले…

मुंबई शहर आणि उपनगरातील वीजपुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला वसई खाडीजवळील उच्च दाबाची विद्युतवाहिनी टाकण्याचा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे, असे…

महाराष्ट्रात वीजदर कमी करण्यासाठी महावितरणची (एमएसईडीसीएल) याचिका हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अनाकलनीय पाऊल आहे.

जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार ३३५ किलो वॅट वीज निर्मिती होत आहे. ९८० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून २…

राज्यात ‘स्मार्ट प्री-पेड मीटर’विरोधात आंदोलन पेटले असतानाच, आता महावितरणकडून राज्यातील ३२९ उपकेंद्रांचेही खासगीकरण केले जाणार आहे.

देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे.

औष्णिक वीज प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्याला आळा घालण्यासाठी व विशेषत: सल्फरडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘डीसल्फरायझेशन’ युनिट बसविण्याच्या…

उल्हासनगरची जुनाट वीज वितरण यंत्रणा भूमिगत करण्याची मागणी आता पूर्ण झाली असून केंद्राच्या संशोधित वितरण क्षेत्र योजनेतून आरडीएसएस या कामासाठी…

उरण वायू विद्युत प्रकल्पाला शासनाकडून पुरेसा वायू पुरवठा होत नसल्याने ६७२ मेगावॉटऐवजी ३०० मेगावॉट वीज उत्पादन होत आहे.

राज्य सरकारने केंद्राकडे या सक्तीतून सुटका करण्यासाठी पाठपुरावा न केल्यास राज्यातील औष्णिक वीजप्रकल्पांसाठीही ही युनिट बसवावी लागणार आहेत.

येत्या अडीच वर्षांत मध्य वैतरणा धरणक्षेत्रात तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्याुत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे

देशातील एखाद्या बड्या कंपनीला पात्र ठरविण्यासाठी ही अट घालण्यात आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली होती.