Page 16 of वीज पुरवठा News

राज्यात एकूण 64 हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली आहे.

मुंबईतील वीजनिर्मिती वाढवण्यास असलेल्या मर्यादा आणि बाहेरून वीज आणायची तर पारेषण यंत्रणेचा विस्तार ८ वर्षे रखडल्याने गेल्या काही वर्षांत वारंवार…

उरण शहर व परिसरात बुधवारी रात्री एक वाजता वीज गेल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते.

कशेळी, काल्हेर भागात सलग १८ तास वीज पुरवठा खंडित झाल्याने या परिसरातील रहिवाशांचे हाल झाले.

राज्यातील सुमारे ३८ लाख ५९ हजार कृषीपंपधारकांपैकी सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांनी वीजबिल भरलेले नाही.

मुंबईपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेले घारापुरी बेट हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे.
ठाणे शहरातील वृंदावन परिसरातील महावितरणच्या केंद्रामध्ये देखभाल दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असून त्यामुळे शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५…
महावितरणच्या पश्चिमेतील ‘अ’ विभागात वीज बिलाची वसुली अधिक असूनही विभागातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने विकतची काहिली सोसावी लागत आहे.…

महावितरणच्या मान्सूनपूर्व दुरुस्ती व देखभाल कामांमुळे कल्याण-डोंबिवली शहरात सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असले, तरी येत्या काळात येथील…
रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच सोमवारी दिवसभर सुरू राहिलेल्या विजेच्या लपंडावाने ठाणेकरांना अक्षरश: घाम फोडला.
उपराजधानीत पाणीपुरवठय़ाचे कंत्राट सांभाळणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स आणि वीज पुरवठय़ाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसएनडीएल या खासगी
वरळीमधील कॅम्पाकोलातील ‘त्या’ सर्व सदनिका गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर उजळून निघणार आहेत.