prakash ambedkar and uddhav thackeray
शिवशक्ती-भीमशक्ती: भूत, वर्तमान आणि भविष्य

महाराष्ट्रात साठोत्तर काळापासून बाळासाहेब ठाकरे विरुद्ध दलित किंवा नवबौद्ध किंवा शिवसेना विरुद्ध दलित पँथर वा आंबेडकरी संघटना, असा थेट राजकीय-सामाजिक

भाजपचे धर्मवादी राजकारण रोखण्यात काँग्रेस असमर्थ

भाजपचे धर्मवादी राजकारण रोखण्यास काँग्रेस अपुरी पडत आहे. ती त्यांना योग्य प्रत्युत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच धर्मनिरपेक्ष विचारांची आघाडी उभी…

प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीत जाणार

काँग्रेसने केवळ प्रसारमाध्यमातून निवडणूक समझोत्याची भाषा करायला सुरुवात केली आहे, त्यांच्या या लहरीपणावर भारिप-बुहजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर नाराज आहेत.

स्वयंनियंत्रणासाठी कार्पोरेट सेक्टरने बुद्ध तत्त्वाचा विचार करावा-आंबेडकर

स्वयंनियंत्रण महत्वाचे, त्यासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानाचा विचार कार्पोरेट सेक्टरने करावा, असे आवाहन माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

भारिपशी युतीसाठी काँग्रेसचा हात

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे युतीसाठी हात पुढे केला आहे.

राज्यात रिपाइंचे अस्तित्वच नाही – प्रकाश आंबेडकर

राज्यात रिपाइंचे अस्तित्वच उरलेले नसल्याने महायुती जागा वाटपाबाबत टाळाटाळ करीत असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जत…

‘पीपल्स’च्या वादात सरकारकडून आठवलेंना धक्का

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवरील वर्चस्वावरून सुरू झालेल्या वादात राज्य सरकारने भारिप बहुजन महासंघाचे नेते

ओबीसी कोटय़ातून मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध – प्रकाश आंबेडकर

ओबीसी वर्गासाठी भविष्यात प्रशासकीय सेवेत ३५ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाचा विषय सोडून ओबीसीच्या कोटय़ातून आरक्षणाची मागणी…

आठवलेंची ऐक्याची भाषा राजकीय दबावतंत्रापोटी

रामदास आठवले आंबेडकरी चळवळीशी कधीही प्रामाणिक राहिले नाहीत. राजकीय स्वार्थासाठीच ते अधून-मधून रिपब्लिकन ऐक्याचे पिल्लू सोडून देतात. आताही शिवसेनेकडून खासदारकी…

शरद पवारांनी आमचे खच्चीकरण केले!

काँग्रेसला समर्थ पर्याय उभा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी नंतर सतत काँग्रेसच्या वळचणीलाच राहिली. त्यामुळे काँग्रेसला फायदा…

शरद पवारांनी आमचे खच्चीकरण केले!

काँग्रेसला समर्थ पर्याय उभा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी नंतर सतत काँग्रेसच्या वळचणीलाच राहिली. त्यामुळे काँग्रेसला फायदा…

संबंधित बातम्या